नाशिकच्या सुला विनयार्डस्’ ला ११६ कोटींची नोटीस । Sula Vineyards

sula nashik

मुंबई: वाईन उत्पादनात आघाडीवर असलेल्या नाशिक येथील ‘सुला विनयार्डस्’ला (Sula Vineyards) ११६ कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क भरण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने काढलेल्या या नोटिशीविरोधात ‘सुला’ने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अन्य पाच वाईन उत्पादकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी सुमारे ९८ टक्के उत्पादन शुल्क ‘सुला’कडूनच देय असल्याची माहिती सूत्रांनी दिली. … Read more

कांदा अनुदानासाठी निधी मंजूर…! शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार रक्कम ? वाचा…

Kanda Anudan Yojana Maharashtra : महाराष्ट्र राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. 200 क्विंटलपर्यंतच्या कांद्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. वास्तविक हे अनुदान गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर शासन निर्णय जारी … Read more

मान्सून घेणार ब्रेक..! आता राज्यात कुठेही पाऊस पडणार नाही | Rain Alert

rain alert

मुंबई Rain Alert: गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईसह राज्यभर कोसळणारा पाऊस (mharashtra rain) दहा दिवसांची विश्रांती घेणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण वगळता राज्यात कुठेही पाऊस पडणार नाही. दरम्यान, मोसमी पावसाळा जेव्हा खंडित होतो; तेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतो, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, कोकण आणि विदर्भातील बहुतांश … Read more

आजचे ताजे बाजार भाव, पहा आज कोणत्या पिकाला किती मिळाला दर..!

Aajche Bajar Bhav

Aajche Bajar Bhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो, याठिकाणी आपण आज दि.25 जुलै 2023 वार – मंगळवार रोजीचे ताजे बाजार भाव (Live Bajar Bhav) जाणून घेणार आहोत. आज कोणत्या पिकाला किती दर मिळाला? तसेच कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर आणि सर्व साधारण दर किती याची? याची माहिती जाणून घेणार आहोत.. आजचे सोयाबीन बाजार भाव दि. … Read more

मिळेल त्या दरासाठी लाखो क्विंटल कांदा बाजार समितीत दाखल..!

onion news nashik district

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपूर्वी चाळीत साठवणूक केलेला उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात खराब होऊ लागला आहे. त्यामुळे मिळेल तो बाजारभाव पदरात पाडण्यासाठी बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस काढल्याने नाशिक जिल्ह्यातील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत उमराणे येथे कांद्यांची प्रचंड आवक झाली. सप्ताहातील अवघ्या चार दिवसात सुमारे १ लाख क्विंटल आवक झाली … Read more

हवामान अंदाज : पुढील 5 दिवस या भागात मुसळधार पाऊस, शेतकर्‍यांसाठी अंदाज महत्वाचा..!

Havaman Andaj

Havaman Andaj : सध्या राज्यभरात सगळीकडेच पाऊसच पाऊस होत आहे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात शेतकर्‍यांना चिंता सतावत असली तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडणार. तसेच सर्व धरणे आणि तळे हे कमी वेळातच भरतील, असा महत्वाचा अंदाज … Read more

‘म्हाडा’ सोडतीतील अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या (mhada lottery 2023) कोकण मंडळाच्या मेमधील ४ हजार ६५४ घरांच्या सोडतीतील २७२ विजेत्यांनी अद्याप आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. या विजेत्यांना आणखी एक संधी म्हणून मंडळाने कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता या विजेत्यांना ५ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार आहेत. म्हाडाच्या नव्या संगणकीय प्रणालीनुसार, नव्या बदलानुसार अर्ज … Read more

पावसाने भरवली धडकी; मुंबईकरांच्या नाकीनऊ

मुंबई : वेगाने वाहणारे जोरदार वारे, कोसळणारे टपोरे थेंब, रस्तोरस्ती वाहणारे पाण्याचे लोंढे अशा काहीशा जलमय झालेल्या मुंबईतून मुंबईकरांनी वाट काढत ऑफिस आणि घर गाठल्याचे चित्र होते. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी रात्रीपर्यंत अक्षरश: धो धो कोसळत होता. हा पाऊस मुंबईकरांना धडकी भरवत होता. दिवसभर असाच सुरू असलेल्या पावसाच्या खोळंब्यामुळे मुंबईकरांच्या नाकीनऊ आले होते. … Read more

कापसावर मर, लाल्याचा प्रादुर्भाव वाढला!

जळगाव : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला आहे. तरीदेखील मन्याड आणि गिरणा धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढलेला नाही. गावागावांतील विहिरी कोरड्या आहेत. त्यातच कापसावर लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे घरात जपून ठेवलेला मागील वर्षाचा कापूस कमी आणि मिळेल त्या भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, तर अनेक शेतकऱ्यांना शेतातील कपाशीची रोपेच … Read more

आवक नसल्याने तूर डाळीचे भाव गगनाला भिडलेलेच…

जळगाव : तुरीची आवक यंदा घटल्याने तूर डाळीचे दर वाढतच जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून बाजारात १३८ ते १४५ रुपये किलो दरावर तूर डाळीचे दर स्थिर आहेत. त्यातच आता बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक पूर्णपणे बंद झाल्यामुळे आगामी काही महिने तरी तूर डाळीचे भाव कमी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भातावरचे वरण सर्वसामान्यांना जरा महागच पडणार … Read more